SPARDHA1
Organized by SARAWASTI VIDYA MANDIR
![](https://mycompetition.co.in/uploads/c1c81e66e2087601f0bf5c288b82b93d.png)
3
0
636
About Competition
Spardha1
Basic Information
- Organized by :
- Sarawasti Vidya Mandir
- Competition Start Date :
- 10-09-2021
- Competition Start Time :
- 9:05 PM
- Competition Platform :
- Online
- Online Registration End Date :
- 20-09-2021
Facilities
- Facilities information not provided.
Message Organizer
Communicate with organizer You can drop your message/query to organizers of this competition.
Competition Groups
Group Name | Open |
Age Group | Below 18 |
Gender | All |
Start Date | 10-09-2021 |
End Date | 19-09-2021 |
Fees | 100 |
Total Ranks | 1 | |
Prize Money description | Prize Money | |
---|---|---|
First Rank | - | 1000 |
Group Name | Above 18 |
Age Group | Above 18 |
Gender | All |
Start Date | 10-09-2021 |
End Date | 19-09-2021 |
Fees | 100 |
Special Instructions | Special |
Total Ranks | 1 | |
Prize Money description | Prize Money | |
---|---|---|
First Rank | - | - |
Group Name | Age 6 to 9 |
Age Group | From 6 To 9 (As of Date - 2021-09-07) |
Gender | All |
Start Date | 10-09-2021 |
End Date | 20-09-2021 |
Fees | No Participation Fees |
No ranking information provided. | |
COMPETITION SUMMARY
नमस्कार,
कोकण प्रांताच्या वतीने घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत आपण भाग घेतल्या बद्दल आपले हार्दिक अभिनंदन !
अशा प्रकारची निबंध स्पर्धा संघातर्फे प्रथमच घेतली गेली. स्पर्धेस चांगला प्रतिसाद मिळाला.
खरंतर स्पर्धा संघाच्या कोकण प्रांतापुरती मर्यादित होती पण सामाजिक माध्यमावर स्पर्धेची माहिती गेल्यामुळे महाराष्ट्रातून नव्हे सलगच्या शासकीय राज्यांतूनही प्रतिसाद मिळाल्यामुळे आम्हीही असा विचार केला की लेखकांच्या उत्साहावर विरजण घालणं योग्य नाही.
स्पर्धेसाठी पर्यावरण, सामाजिक समरसता आणि कुटुंब प्रबोधन या तीन विषयांची निवड केली व काही शीर्षके सुचवली होती त्यानुसार सर्वांनी आपल्या लेखनाला अतिशय चांगला न्याय दिला आहे असे म्हणावेसे वाटते.
आम्ही विषयागणिक तीन क्रमांक काढले आहेत. प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकांना अनुक्रमे ₹ ११००/- , ₹ ७५०/- आणि ₹ ५००)- रुपयाची पुस्तके दिली जातील.
या निमित्ताने विचार आणि लेखन प्रक्रिया आपणा सर्वांमध्ये सुरू झाली ती अशीच सुरू राहिली पाहिजे. आज व्यक्त होण्याची अनेक साधने उपलब्ध झाली असताना देश, समाज आणि भवताल याबद्दल व्यक्त होणं हे जागरूक नागरिकाचे कर्तव्य आहे. आयोजकांना आशा आहे ही प्रक्रिया आपण अशीच पुढे सुरू ठेवाल.
कोरोनाच्या स्थितीमुळे प्रत्यक्ष बक्षीस समारंभ होऊ शकणार नाही व त्यामुळे आपली भेट होऊ शकणार नाही ह्याची बोच लागून राहणार आहे. यथावकाश स्थानिक संघ अधिकाऱ्यांतर्फे आपले बक्षीस आपल्यापर्यंत पोहोचते करण्याचा मानस आहे.
पुन्हा एकदा आपण सहभाग घेतल्याबद्दल आपले आयोजकांच्या वतीने अभिनंदन करतो.
आयोजक,
कोकण प्रांत, रा. स्व. संघ